महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या हितासाठी शासनाकडे महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. कुक्कुटपालनाला निव्वळ व्यवसाय न मानता त्याला ‘कृषी समकक्ष’ (Agriculture Status) दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व सवलती मिळाव्यात, हा या मागणीचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या हितासाठी शासनाकडे महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. कुक्कुटपालनाला निव्वळ व्यवसाय न मानता त्याला ‘कृषी समकक्ष’ (Agriculture Status) दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व सवलती मिळाव्यात, हा या मागणीचा मुख्य उद्देश आहे.
COMMENTS