पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) संकटात सापडल्या आहेत. इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान ३० हजार कोटींहून अधिक तोटा (Under-recovery) झाला आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे
पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) संकटात सापडल्या आहेत. इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान ३० हजार कोटींहून अधिक तोटा (Under-recovery) झाला आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे

COMMENTS