Homeव्हिडीओ

पेट्रोल-डीजल दरवाढीचे संकट: तेल कंपन्यांचा तोटा ३० हजार कोटींच्या पार

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) संकटात सापडल्या आहेत. इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान ३० हजार कोटींहून अधिक तोटा (Under-recovery) झाला आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे

मनालीत कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता वर्षाला ९ ऐवजी मिळणार फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!
घरगुती गॅस सिलिंडर 29 रूपयांनी महागतीन महिन्यांत 89 रूपयांनी महागाईचा फटका

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) संकटात सापडल्या आहेत. इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान ३० हजार कोटींहून अधिक तोटा (Under-recovery) झाला आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे

COMMENTS