Homeव्हिडीओ

कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!

https://youtu.be/mVv9b5_vNKM महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने

मातीशी नाळ जपणारा अधिकारी : जरूडमध्ये तहसीलदार शेळके यांचा शेतशिवार व शाळेला थेट भेट
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने पिकवलेला १ टनापेक्षा जास्त कांदा (सुमारे १२ क्विंटल ६२ किलो) विकूनही शेतकऱ्याच्या हातात काहीही आले नाही, उलट त्याला खिशातून व्यापाऱ्याला १ रुपया द्यावा लागला. ही घटना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरूडी येथील असून, प्रकाश काकासाहेब गलधर या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे

COMMENTS