Homeव्हिडीओ

कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!

https://youtu.be/mVv9b5_vNKM महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने

कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने पिकवलेला १ टनापेक्षा जास्त कांदा (सुमारे १२ क्विंटल ६२ किलो) विकूनही शेतकऱ्याच्या हातात काहीही आले नाही, उलट त्याला खिशातून व्यापाऱ्याला १ रुपया द्यावा लागला. ही घटना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरूडी येथील असून, प्रकाश काकासाहेब गलधर या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे

COMMENTS