Tag: #शेतकरी
केंद्रसरकारकडून रॉकेल वाटपास मंजुरी
मुंबई : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशातील सर्वसामान्य नागरिकांवरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे घरग [...]
गारपीटग्रस्त भागांची खा. नीलेश लंकेंकडून पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; तातडीच्या मदतीची मागणी
पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, वाघवाडी, निघोज, टाकळीढोकेश्वर, वडगांव सावताळ, हिवरे कोरडा या परिसरात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवका [...]
राघोबादादावाडा संवर्धनासाठी साडेतीन कोटींचा निधी
कोपरगाव : शहरातील ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता. [...]
अवकाळीचा तडाखा !
राज्यात ऐनवेळी रब्बी पिकं काढणीचा वेळ सुरू असतांनाच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील शेतकरी अद्याप मान्सूनमधील अत [...]

अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
https://youtu.be/FtUmX-vfHWw?si=r39thr7TuIp21nPq
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उप बाजार आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त [...]

कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केटची सुरवात; ओपन लिलाव पद्धतीमुळे चांगला दर; अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उप बाजार आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कांदा मार्केटची सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी [...]
इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; आ.विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केला प्रश्न उपस्थित
श्रीगोंदा : एकीकडे शासन शेतकरी पुत्रांना शेतीपूरक व्यवसायासाठी विविध योजनांद्वारे आर्थिक मदत करत असताना, दुसरीकडे काही इन्शुरन्स कंपन्यांकडून मनम [...]

बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
https://youtu.be/Khg1Cc3KnXc?si=COgCZIcZslxjLjea
अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला असून, साडेतीन हजार [...]

विकासाची गुढी अशीच उंच उंच होत राहो! नागपूरच्या भव्य शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहभाग
https://youtu.be/2QFL9Cr3AQ0?si=EFeqqSMr9-q_np5Q
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ मार्च २०२६ रोजी, मराठी नववर्षाच्या प्रार [...]
पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामांसाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार : मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी अपूर्ण कामांना गती देण्यात येईल, यासाठी विभागीय आयुक्त [...]
