Tag: महाराष्ट्र सरकार
माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यताराज्यपाल जिष्णु देव वर्मा : सातारा आणि पंढरपूर येथे उभारणार
मुंबई : पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणार्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मि [...]
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंधमुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
मुंबई : इंधन बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने काटकसरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मं [...]

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
https://youtu.be/EwSlwJdSEc4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर, महाराष्ट्र सरकारने (फडणवीस सरकार) इंधन व सरकारी खर्चात कपात करण [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही आंदोलनाचा इशारा
मुंबई : शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील दिव्यां [...]

एससी आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सुनावणी
मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती अर्थात एससीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने 17 व 18 एप्रिल 2026 रोजी सुनावणी आयोजित करण्यात येणार आह [...]
मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित चित्रफीत प्रकरणात आता नव्या घडामोडींनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झ [...]
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे न [...]
बळीराजावर अस्मानी संकट…!
राज्यावर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागील वर्षीही अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या [...]
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ; मुख्यमीं फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच् [...]
