Tag: जलसंपदा विभाग
कालवा सिंचन लाभधारकांची पाणीपट्टी माफ करामुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आ. कोल्हे यांची मागणी
कोपरगाव : राज्यातील कालवा सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर थकीत पाणीपट्टीचे वाढते ओझे असून, शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशार्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य [...]
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]

ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना; बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्याने औद्योगिक पुरवठ्यात कपात
मुंबई: बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्यामुळे ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत आहे. [...]
धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश
श्रीरामपूर :तालुक्यातील मातुलठाण येथील धीरज संपतराव बोर्डे यांनी नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'सिडको' तर्फे घेण्यात आल [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
कर्नाटकात खातेवाटपावरून सरकारला धक्कामंत्रीपदाचा राजीनामा देत रामलिंगा रेड्डींची नाराजी उघड
बंगळुरू : कर्नाटकमधील नव्या मंत्रीमंडळातील खातेवाटपानंतर निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद उमटू लागले असून ज्येष्ठ काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी या [...]
गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ’डीपीआर’ तयार करण्याचे शासनाचे पर्यावरण विभागाला आदेश; खा. डॉ. गोपछडे यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश
नांदेड : ’दक्षिण गंगा’ व महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक जीवनदायिनी असलेल्या पवित्र गोदावरी नदीला पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठ [...]
निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरले; कोपरगावच्या ग्रामस्थांकडून आमदार विवेक कोल्हे यांचे आभार
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव, वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे ध [...]
