Tag: शेतकरी समस्या
रस्ता उकरून महिनाभर उलटला; जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी
देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही [...]
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते
मलकापूर (ता. परळी वैजनाथ) येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी अरविं [...]

स्टॉक बोर्डावर युरिया उपलब्ध, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नकारश्रीगोंद्यातील हिरा कृषी सेवा केंद्रातील प्रकार; चौकशीची मागणी
डॉ. अशोक सोनवणे/अहिल्यानगर : खरीप हंगाम तोंडावर असताना खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील हिरा कृषी सेवा केंद्रात स्टॉक बोर [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
नांदेडमध्ये कृषी विभागाच्या मेहेरबानीने ’ब्लॅक मार्केट’?दरफलक गायब करून शेतकर्यांची राजरोस लूट!
नांदेड जिल्ह्यात सध्या बळीराजाच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू होताच, जिल्ह्यातील कृषी सेवा [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड
अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या [...]
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा [...]
कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार
कोपरगाव : मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कामांतील अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारा जनता द [...]
