Tag: शेतकरी मार्गदर्शन

1 2 10 / 15 POSTS
खरीप हंगामात कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करा : भोरे 

खरीप हंगामात कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करा : भोरे 

शिर्डी : राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये १०० मि.मी. पावसाची नोंद होऊन जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २ [...]
वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन

वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन

माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक [...]
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्य [...]
हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप

हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप

शिरूर कासार तालुक्यातील मौजे हिवरसिगा येथे केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता वाढ अभियान (एमसीपी) योजनेअंतर्गत कपाशी उत्पादक शेतकरी गटातील लाभार्थ् [...]
खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. ( [...]
शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू

शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू

मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]
संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील [...]
1 2 10 / 15 POSTS