Tag: शेतकरीदिलासा
हिंगणी खुर्द येथील पानंद रस्ते लवकरच होणार अतिक्रमणमुक्त! तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे प्रत्यक्ष पाहणी करून आदेश; शेतकर्यांना मोठा दिलासा
बीड : तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पानंद रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. गुरुवारी (दि. 21) बीडचे तहस [...]
उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्यांना दिलासा
नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व [...]
पीकविमा नुकसानभरपाई दिल्याबद्दल शासनाचे आभार : आ. विवेक कोल्हे
कोपरगाव : कोपरगाव व राहता तालुक्यात मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ् [...]

अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोब [...]
शेतकर्यांची मोटार व वायर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; शेतकर्यांना दिलासा
केज : केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नदी-तलावातील पाण्याच्या मोटारी व त्यांचे वायर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्ह [...]
आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर
नांदेड : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. आनंदरा [...]
शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील जुन्या थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ करून उर्वरित रकमेवर ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. [...]
आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे सीना प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवातआष्टीतील शेतकर्यांना मोठा दिलासा, ग्रामस्थांकडून आभार
आष्टी :आष्टी तालुक्यातील शेतकर्यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या [...]

पाणी मागणी अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढआ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा
कोपरगाव : उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ही अंति [...]
9 / 9 POSTS
