Tag: शेतकरी मागणी
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : किसान सभा
https://youtu.be/Kycu97NbrhE
केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अ [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन
संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
3 / 3 POSTS
