Homeव्हिडीओ

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : किसान सभा

केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटात टाकणारा असून, यामुळे एफआरपी (FRP) देणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

Yeola : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Video)
बीडमध्ये तीन बालकांचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज | LokNews24
हातात झाडू व खांद्याला गोणी ATM चोरीचा प्रयत्न |

केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटात टाकणारा असून, यामुळे एफआरपी (FRP) देणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

COMMENTS