Homeव्हिडीओ

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : किसान सभा

केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटात टाकणारा असून, यामुळे एफआरपी (FRP) देणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
साखर निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक साखर उद्योग संकटात ; किसान सभेची टीका
संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आग्रही मागणी

केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटात टाकणारा असून, यामुळे एफआरपी (FRP) देणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

COMMENTS