Tag: वृक्ष संवर्धन
राजुरी येथे प्रवरेच्या कृषिदूतांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
लोणी : 'चला पर्यावरण संवर्धन करू' या वृक्षारोपण करूया हा संदेश देत राहाता तालुक्यातील राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवर [...]

पत्रकार अमजद शेख यांचा अनोखा वाढदिवस2,100 झाडांची लागवड करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख यांनी वाढदिवसानिमित्त होणार्या अनावश्यक खर्चाला फाटा देत तब्बल 2,100 विविध [...]
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशवसंतराव काळे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम
बीड : वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यास [...]
किनवटमध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ’अटल आनंद घनवन’ उपक्रमाचा शुभारंभ; 9,000 वृक्षांची होणार लागवड!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून किनवट नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर ’अटल [...]
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख
कोपरगाव : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख रुपय [...]
’हरित बीड’ करण्यासाठी सजग नागरिकांनी पुढे यावे – राहुल मोरे
Oplus_131072
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवडी चे विशेष उद्दिष्ट्ये निश्चित केले असून मोठ्या प्रमाणावर जिल्हा भर वृक्ष लागवडीचे आयोजन,संव [...]
पर्यावरण दिनानिमित्त एसएसजीएम महाविद्यालयात वृक्षारोपण
कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपर [...]
सद्गुरू कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
