Tag: लोकमंथनन्युज२४
‘F’ ग्रेड देऊन प्रवेशबंदी; वर्षांनुवर्षे कागदोपत्री चालणाऱ्या महाविद्यालयांना कोणाचे अभय? २९ महाविद्यालयांवरील कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित; तपासणी यंत्रणांच्या भूमिकेवरही संशयाचे सावट
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने २९ निकृष्ट दर्जाच्या महाविद्यालयांमधील पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशांना स्थगिती देत मोठी [...]

पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार; कागदी नोटा फाटणे, झिजणे यामुळे चलनातून बाद होण्याचा धोका
नवी दिल्ली : देशातील चलन व्यवस्थेला अधिक सक्षम आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 'पॉलिमर' म्हणजेच विशेष प्रकारच् [...]
नेतृत्वबदलाने काय साध्य होणार?
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याचा म [...]
देवेंद्र फडणवीस : प्रशासकीय कार्यक्षमता आणि गतिमान निर्णयप्रक्रियेचे दूरदृष्टी नेतृत्व!
प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे देवेंद्र फडणवीस हे वेगळी शैली असणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. मुख्यमंत्री म्हणून त्यां [...]
काँगोमधून परतलेल्या व्यवसायिकामध्ये इबोलासदृश लक्षणे; अहमदाबादमध्ये खळबळ
अहमदाबाद : आफ्रिकेतील काही भागांमध्ये पुन्हा डोके वर काढलेल्या इबोला विषाणूच्या (Ebola Virus) पार्श्वभूमीवर भारतातही संभाव्य संसर्गाचा संशय निर्म [...]

CBSE उत्तरपत्रिका मूल्यांकनावर खा. राहुल गांधींचे प्रश्नचिन्ह; मंडळाने सर्व आरोप फेटाळले
नवी दिल्ली : बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएस [...]

ओबीसी आरक्षणावर धक्का लागू देणार नाही; लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर निशाणा
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या हक्कांवर कोणताही परिणाम होईल असे निर्णय स्वीकारले जाणार नाहीत, असा ठाम इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुण [...]
मनोज जरांगे ३० मेपासूनच्या उपोषणावर ठाम; ‘उष्माघाताने मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार’
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरावली येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्य [...]

२९ मे ते ५ जून दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा इशारा; उत्तर भारतातील १० राज्यांत दिलासा, उष्णतेची लाट ओसरणार
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असला, तरी शुक्रवारपासून हवामानात काहीसा बदल होण्याची [...]
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध व [...]
