Tag: मुसळधार पाऊस

1 2 3 6 10 / 58 POSTS
पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन

पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन

नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढ [...]
राज्यात पावसाचा जोर ओसरला

राज्यात पावसाचा जोर ओसरला

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी नद्या, ओढ [...]
पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा

पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार& [...]
पाताळगंगा नदीत पुरात वाहून आले हजारो गॅस सिलेंडर; सिलेंडर पकडण्यासाठी नागरिकांची नदीकाठी मोठी धावपळ.

पाताळगंगा नदीत पुरात वाहून आले हजारो गॅस सिलेंडर; सिलेंडर पकडण्यासाठी नागरिकांची नदीकाठी मोठी धावपळ.

https://youtu.be/FuPogB7oQ4w रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीत तब्बल ३,००० गॅस सिलेंडर वाहून आल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. मु [...]
नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली

नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक [...]
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्‍याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्‍याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत

मुंबई : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात राहिलेली पावसाची तूट [...]
आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंददरडी आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय

आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंददरडी आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय

रायगड/अलिबाग : पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, सतत वाढणारा भूस्खलनाचा धोका आणि दरडी कोसळण्याच्या [...]
आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्‍यांनाच प्रवेश

आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्‍यांनाच प्रवेश

पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस [...]
नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?उघड्या मॅनहोलप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले

नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?उघड्या मॅनहोलप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाण [...]
1 2 3 6 10 / 58 POSTS