Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली – रवी राणा 

अमरावती प्रतिनिधी- सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अहंकार चुरचूर झाला आहे,शिंदे- फडवणीस सरकार लोकांच्या हिताची सरकार आहे व बाळासाहेबांचे विचाराची सरकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 

रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला
अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन
राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

अमरावती प्रतिनिधी- सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अहंकार चुरचूर झाला आहे,शिंदे- फडवणीस सरकार लोकांच्या हिताची सरकार आहे व बाळासाहेबांचे विचाराची सरकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 

COMMENTS