Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा निर्णय आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

रेल्वे स्टेशनवर पोलिसांची ट्रान्सजेंडर व्यक्तीवर बळाचा वापर करत कारवाई; व्हिडिओ व्हायरल
समाजद्वेषाला लगाम घाला! रवी पडवळविरोधात शिरपूर क्षत्रिय समाज आक्रमक ; कठोर कारवाईची प्रशासनाकडे मागणी
पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

COMMENTS