Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा निर्णय आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ; ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली; प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

COMMENTS