Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा निर्णय आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश
लाठ्याकाठ्यांनी मारहाण; उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू; पिंपळगाव उंडा येथील घटना; मुख्य आरोपी अटकेत
“बांगलादेशी अन् रोहिंग्यांनी गाशा गुंडाळा, बेकायदेशीर बांधकामे उपटून फेकणार!” बांद्र्यातील कारवाईनंतर नितेश राणेंचा थेट इशारा

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

COMMENTS