Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींचा निर्णय देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल नागपुरात फडणवीसांचीटीका

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

“वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान!” – नागपुरात वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी …
नसरापूर घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट; आरोपीला 7 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडी
अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब मुख्यमंत्री फडणवीस ; शिर्डीतील क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

COMMENTS