Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींचा निर्णय देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल नागपुरात फडणवीसांचीटीका

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल !
राहुरी पोटनिवडणूक ऐन रंगात ! कमळाला हवी प्राजक्त तनपुरे यांची साथ?
राहुरी पोटनिवडणूक वार्तापत्र; संघर्षाला कंटाळले तनपुरे? आज भाजप प्रवेशाचा फैसला

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

COMMENTS