Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींचा निर्णय देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल नागपुरात फडणवीसांचीटीका

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सा. बां. मध्ये शाखा अभियंत्यांच्या बदल्यांसाठी फुटला एक ते दीड कोटीचा रेट !
राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; 10 लाख कोटी गुंतवणूक आणि दीड लाख रोजगारनिर्मितीची शक्यता
होर्मुझमधील तणावातही ‘जग विक्रम’ भारतात; कांडला बंदरात एलपीजीसह सुरक्षित दाखल

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या एका निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे विधान देशाच्या सुधारणांच्या इतिहासातील सर्वात प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

COMMENTS