Homeताज्या बातम्या

आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवासाठी मंडळानी अधिकृत वीजजोडणी घ्यावी
थिएटरबाहेर फुटला बॉम्ब; सनी देओलचा ‘गदर 2’ पहायला गेलेले प्रेक्षक थोडक्यात बचावले
शंभर टक्के निकाल; रेखाकला परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

COMMENTS