महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील राजकारणातील “सर्वाधिक रिजेक्टेड माल” (Rejected Maal) आहेत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील राजकारणातील “सर्वाधिक रिजेक्टेड माल” (Rejected Maal) आहेत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे

COMMENTS