Homeताज्या बातम्याराजकारण

राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील राजकारणातील “सर्वाधिक रिजेक्टेड माल” (Rejected Maal) आहेत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे

नागपुरातील पूरग्रस्तांना मिळणार तातडीची मदत
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण
चौफेर फडणवीस !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील राजकारणातील “सर्वाधिक रिजेक्टेड माल” (Rejected Maal) आहेत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे

COMMENTS