Homeताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनाही समन्स जारी

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदे

आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
ईराण-अमेरिका संघर्ष थांबण्याची चिन्हे; दोन्ही देशांत होर्मुझ सामुद्रधुनीवरील चर्चेला वेग
विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना  कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं  कारण ...

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी हा खटला दाखल केला होता. याच प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या जुन्या प्रकरणातील न्यायालयाच्या आदेशामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS