पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.

अपघातात तिघांचा मृत्यू.

पंढरपुर प्रतिनिधी- आज पहाटे चारच्या दरम्यान मिरज(Mirage) वरून कुर्डूवाडी(Kurduwadi) कडे जाणाऱ्या रेल्वेने पंढरपूर टाकळी पुलावर (Pandharpur Takli bridge) चार तरुणांना चिरडले असून त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात (Pandharpur Upazila Hospital) दाखल करण्यात आले आहे. हे सर्व छत्तीसगडचे(Chhattisgarh) असल्याचे समजते पुढील तपास पंढरपूर रेल्वे पोलीस(Pandharpur Railway Police) करीत आहेत.

आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

पंढरपुर प्रतिनिधी- आज पहाटे चारच्या दरम्यान मिरज(Mirage) वरून कुर्डूवाडी(Kurduwadi) कडे जाणाऱ्या रेल्वेने पंढरपूर टाकळी पुलावर (Pandharpur Takli bridge) चार तरुणांना चिरडले असून त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात (Pandharpur Upazila Hospital) दाखल करण्यात आले आहे. हे सर्व छत्तीसगडचे(Chhattisgarh) असल्याचे समजते पुढील तपास पंढरपूर रेल्वे पोलीस(Pandharpur Railway Police) करीत आहेत.

COMMENTS