Homeताज्या बातम्यादेश

पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अ

लोकहिताचे कार्य गरजू पर्यंत पोचवणार- न्या. नितीन जीवने
बलात्कारी अशोक खरातच्या प्रकरणी एसआयटीची स्थापना; आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार तपास
Nawab Malik यांचे अंडरवर्ल्डशी संबंध | Devendra Fadnavis यांची संपूर्ण पत्रकार परिषद (Video)

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अजूनही कडक ऊन आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे देशभरात सर्वाधिक तापमान 45.8 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतही हीच स्थिती होती. या राज्यांतील सुमारे 14 शहरांमध्ये पारा 44ओ पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

COMMENTS