Homeताज्या बातम्या

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकऱ्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा; कर्जमाफी प्रक्रिया राबविण्यास निवडणूक आयोगाची परवानगी
वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार
कांदा चाळ उभारण्यासाठी मिळणार अनुदान

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS