Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

दिल्लीत कारमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अ

गोरेगावच्या बांगुर नगर परिसरात भीषण आग; झोपडपट्टीसह ४-५ दुकाने खाक
उरणमधील गव्हाण फाटा येथील गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १५ हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव
धावत्या कारला आग; पाच जणांचा होरपळून Five dead in running car fire - Tarun  Bharat Nagpur

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अर्टिगा कारमधून फक्त हाडे मिळाली आहेत. कार चालक आग लागताच बाहेर उडी मारली होती. त्याला गंभीर अवस्थेत जयपूरला रेफर करण्यात आले आहे. माहितीनुसार, कारमधील प्रवासी मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते. ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन श्योपूरला परत येत होते. पोलिसांना शंका आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. हा अपघात बुधवारी रात्री 11 वाजता झाला.

COMMENTS