बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल “युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींकडे राजपाट दिला” असे वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी याला ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड आणि महाराजांचा अपमान मानत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल “युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींकडे राजपाट दिला” असे वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी याला ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड आणि महाराजांचा अपमान मानत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS