Homeताज्या बातम्या

काँग्रेस पक्ष नेहमी अन्याय होणाऱ्यांना साथ देत आला आहे – माजी मंत्री अशोक चव्हाण

मुंबई प्रतिनिधी – शेतकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणी पुढे येत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा ओल्ड स्कीम पेन्शनचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो वा मराठा आरक्षणाचा विषय असो, काँग्रेस पक्ष नेहमी सकारात्मक आणि अन्याय होणाऱ्यांना साथ देत आला आहे.

उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन
 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
BREAKING: आता नगरमधील २६ खासगी रुग्णालयांची लूटमार थांबणार, रुग्णांना दिलासा | Lok News24

मुंबई प्रतिनिधी – शेतकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणी पुढे येत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा ओल्ड स्कीम पेन्शनचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो वा मराठा आरक्षणाचा विषय असो, काँग्रेस पक्ष नेहमी सकारात्मक आणि अन्याय होणाऱ्यांना साथ देत आला आहे.

COMMENTS