Category: संपादकीय
कोण उठलंय अर्थव्यवस्थेच्या मुळावर ?
सध्या देशभरात महागाईच्या नावाने सर्वदूर शिमगा सुरू आहे.पेट्रोल डिझेलच्या किंमतीने शंभरी केंव्हाच पार केली आहे.अशाही परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था लटपट [...]
समान नागरी कायद्याचे महत्व !
भारतीय समाज हा विविध जाती-धर्मात विखुरलेला असला तरी विविधतेत एकता साधणारा देश म्हणून अभिमानाने भारत देशाचा उल्लेख केला जातो. भारतीय स्त्रियांच्या हक् [...]
शिवसेनेसह बहुजन बलस्थाने बाधीत !
नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या जंबो विस्तारानंतर झालेला फेरबदल कुणाच्या पथ्यावर पडला? कुणाचे पंख छाटली गेली? सरकारच्या कार्यक्षमतेवर [...]
मंत्रीपरिषद विस्ताराचा अर्थ !
गेल्या सात वर्षात केंद्र सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाने राबवलेली धोरणे देशपातळीवर नकारत्मक वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतांना मंत्रीपरिषद [...]
अभिनयातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड
ट्रॅजीडी किंग म्हणून ओळखले जाणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी वृद्धपकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निध [...]
अन् बाळासाहेबही हसले!
महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यात्मा नक्कीच हसला असेल.हा आमचा दावा [...]
शिकारीच बनले सावज!
भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही दिवसभर उमटत होते.आणखी बराच काळ हे निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत ते तसे उमटत राहणार,तो [...]
प्रश्न एक, व्यासपीठ अनेक
मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा आंदोलनाच्या मार्गांनी सुटणार नाही, तर त्याला घटनात्मक मार्गच उपयुक्त आहे, ही वस्तुस्थिती असताना मराठा समाजाला पुन्हा रस् [...]
महाराष्ट्र शरमेने हिरमुसला !
आज अवघ्या महाराष्ट्राने मान शरमेने खाली घातली.महाराष्ट्राच्या तमाम दीपस्तंभांचा कधी नव्हे एव्हढा अवमान या भुमीवर झाला.केवळ सत्तेसाठी आसूसलेल्या कथित [...]
…तर आधुनिक महाराष्ट्राचा कपाळमोक्ष !
महाराष्ट्राच्या राजकारणा बाबद अलिकडच्या काही वर्षात होत असलेली चर्चा नितीमुल्य या शब्दाची पुरती इभ्रत काढण्यास वाव देत आहे.छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्य [...]
