Category: संपादकीय
शेतकर्यांची ससेहोलपट कधी थांबेल ?
महाराष्ट्र राज्य तसे पुरोगामी आणि पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. देशाला दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव नेहमीच केला जातो. मात्र या रा [...]
रघुराम राजन : भांडवलदारांचे हस्तक अर्थतज्ज्ञ !
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. १ फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या या अर्थ संकल्पात सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टीने फारस [...]
शैक्षणिक असमतोल
कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेला शैक्षणिक असमतोल, पुन्हा एकदा समोर आला आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या असून, ऑनलाईन [...]
श्रीलंकेला ठेच लागलीय भारताने शहाणं व्हावं !
दावोस आर्थिक परिषदेच्या अनुषंगाने भारतीयांच्या दारिद्र्यात झालेली वाढ आणि देशातील दोन-तीन भांडवलदारांनी देशाची चालवलेली लूट स्पष्टपणे अधोरेखित झाली [...]
तपास यंत्रणांचा गैरवापर ?
तपास यंत्रणांचा गैरवापर आताच होत आहे, अशातला भाग नाही. भाजपचे सरकार येण्यापूर्वी देखील तपास यंत्रणांचा गैरवापर होत होता. मात्र भाजपच्या शासनकाळात तो [...]
आरोग्य सुविधा चैनीची झाल्याने भारतात दर चार सेकंदाला मृत्यू !
दावोस च्या आर्थिक परिषदेला ऑनलाईन संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अडखळले याचे मुख्य कारण टेलिप्राॅम्टरची खराबी असल्याचे बाहेर आले. यातून मोदी ह [...]
लढाऊ नेतृत्व हरपलं
कायम पुरोगामी आणि शेतकरी चळवळीशी बांधून घेतलेले व्यक्तीमत्व, आणि वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर देखील प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आंदोलन करणारे व्यक्तीमत [...]
रयतचे नेतृत्व मराठेतर शेतकऱ्याकडे सोपविणे, हीच एनडी’ना खरी श्रद्धांजली !
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद गेली तीस वर्षे पेक्षा अधिक काळ कल्पकतेने आणि नवनव्या शैक्षणिक प्रयोगांनी हाताळणारे प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ [...]
सत्ता, समाज आणि सत्ताकारण !
केवळ राजकीय सत्ता संपादनात धन्यता मानणाऱ्या मराठा नेतृत्वाने महाराष्ट्रात आणि उर्वरित त्या - त्या राज्यातील सत्ता धन्य झालेल्या ब्राह्मणेतर जातींनी आ [...]
भाजपच्या सामाजिक अन्यायावर शिक्कामोर्तब !
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांची प्रत्यक्षांत आचारसंहितेने सुरूवात झाली आहे. सात टप्प्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीत १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्या [...]
