Category: संपादकीय
इंडिया आघाडीची वाट बिकट
देशामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशामध्ये सत्ताधारी असलेला भाजपच्या ताकदीमध [...]
समान संहितेची प्रयोगभूमी : उत्तराखंड !
कोरोना काळाच्या दरम्यानच देशातील आसाम राज्यात सिविल कोड म्हणजे समान नागरी संहिता लागू करण्याची धडपड, केंद्रीय मंत्रालयामार्फत सुरू होती. परंतु, य [...]
झोपडपट्टी उजळवण्याचे गाजर !
वाढते विज बिल कमी करण्याबरोबरच स्वच्छ प्रकाशात सर्वांना राहण्यास मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुर्योदय योजना जाहीर केली आहे. मात्र, [...]
झारखंड सभागृहातील गूंज !
झारखंचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सभागृहात नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या बहुमत प्रस्तावावेळी संबोधित करताना संपूर्ण देशाने त्यावर [...]
भुजबळांच्या मनुवादाचा पर्दाफाश!
एकजातीय नेते असूनही आता ओबींसी नेते म्हणून जे स्वतःला मिरवताहेत त्या नामदार छगनराव भुजबळ यांच्या राजीनामा प्रकरणी दिसून आलेला त्यांचा स्वाभिमान न [...]
राजकारणातील गुन्हेगारीकरण
राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याचे शिक्कामोर्तब अलीकडच्या काही घटनांनी होतांना दिसून येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर [...]
भ्रष्टाचार आणि अपयश
देशामध्ये 9 वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर असून, मोदी सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरंजामशाही राजकारणाला वेसन घालत अनेक बड्या नेत्यांना, [...]
अधिक आणि अधिक राजकारणात वजाही होते !
लोकनियुक्त राज्य सरकार हे त्या त्या राज्यातील लोकप्रिय सरकार असते. झारखंड हे देशातील आदिवासी बहुल राज्य आहे. या राज्याचा स्वतंत्र आदिवासी राज्याच [...]
विरोधाभास आणि अर्थसंकल्प
आगामी लोकसभा निवडणुकांना काही दिवसांचा अवधी असतांना मोदी सरकारने त्यांचा अंतरित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून जनतेच्या हाती फारसे काही [...]
आत्मस्तुतीत रमलेला अर्थसंकल्प !
आगामी मार्च महिन्यापासून सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आणि प्रत्यक्षात निवडणुका घेण्याची अधिसूचनाही निघण्याची शक्यता असल्याने, केंद्र स [...]
