Category: दखल
लोकशाहीचा गळा घोटणारा ‘बिनविरोध’ बनाव!
लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात 'बिनविरोध' निवडीचा जो नवा पायंडा पडू ला [...]
झंझावाताचा ‘एकाकी’ अस्त !
पुण्याच्या आधुनिक राजकीय इतिहासात सुरेश कलमाडी हे नाव केवळ एका नेत्याचे नव्हते, तर ते एका सत्ताकेंद्राचे नाव होते. भारतीय हवाई दलातील वैमानिक ते द [...]
अन्यथा,…केवळ राख आणि विनाश उरेल!
दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण नरसंहारानंतर जगाने 'युनो' सारख्या संघटनांच्या माध्यमातून शांततेची शपथ घेतली होती. "युद्ध नको, बुद्ध हवा" या विचाराने प [...]
दीर्घ मुदतीनंतरच्या निवडणूकांची प्रचार धुमाळी !
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पर्यावरणाचा वेध [...]
बिनविरोध : पैसा की दहशत, की दोन्ही?
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या धामधुमीत 'बिनविरोध' निवडींचा विषय सध्या अत्यंत कळीचा ठरला आहे. धनशक्ती आणि दहशतीचा मुद्दा केवळ रा [...]
विश्वास पाटील सत्तासंस्कृतीचे रक्षक !
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या काही विधानांनी आणि भूमिकेने सध्या साहित्यि [...]
बिनविरोध’ निवड – लोकशाहीची प्रगल्भता की ‘सेटलमेंट’?
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत 'बिनविरोध' निवडणुकीला एक वेगळे महत्त्व आहे. एकेकाळी गावगाड्याचा कारभार एकोप्याने चालावा, गावात हेवेदावे निर्माण ह [...]
महाराष्ट्राचे राजकारण : विचारधारेचा अंत की सत्तेची नशा?
महाराष्ट्र हे नेहमीच वैचारिक अधिष्ठान असलेले राज्य म्हणून ओळखले गेले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीत राजकारण हे क [...]
नीती शून्य राजकारण !
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत अनेक उलथापालथी झाल्या, पण शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील 'नाते-राजकारण' आणि त्यासोबतच एका काॅ [...]
काँग्रेसच्या ‘खिचडी पॅटर्न’चा अन्वयार्थ!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वात लक्षवेधी ठरत आहे त [...]
