Category: दखल
शाहू संस्थानाचा आदर सत्तेपेक्षा मोठा !
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतातील संस्थानिक आणि राजेशाहीचा अस्त झाला. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल [...]
…याचा जाब राजकीय नेत्यांना द्यावा लागेल!
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारसारख्या राज्यात नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणनेच्या घेत [...]
ओबीसी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र, कोणत्याही पक्षाचा बांधिल नाही!
ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करून भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाज हा त्यांच्या दावणीला बांधल्या अ [...]
…तर, नितीश कुमारांना केंद्राशी संघर्ष घ्यावा लागेल!
बिहारच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांना बहात्तर तास पर्यंत राजधानीचे शहर पटना न सोड [...]
ब्राह्मण समाज प्रतिनिधी-शरद पवार भेटीचा अन्वयार्थ !
शरद पवार यांंची ब्राह्मण जातीच्या अनेक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, ब्राह्मण जातीच्या वीस पेक्षा अधिक संघटना [...]
देशाला समजून घेताना..!
दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील साम्राज्यवादाच्या समर्थनार्थ मांडणी करणाऱ्या इतिसज्ञांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलली किंवा साम्राज्यशाहीला इतिहासाच्या मा [...]
राजकीय आरक्षणाच्या निमित्ताने प्रतिनिधित्व !
लोकशाही शासन व्यवस्थेत प्रतिनिधीत्व ही संकल्पना समजून घेणे तुलनेने सोपे आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत देशाची संपूर्ण जनता संसदेत जात नाही. तर ल [...]
‘टेम्पल ऑफ जस्टिस’ की, …
भारतीय संविधानाच्या अनुषंगाने उभी राहिलेली न्यायपालिका भारतात 'टेंपल ऑफ जस्टिस' म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच भारतीय लोकांकडून न्यायालयाला न्यायमंदिर [...]
पोलिस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम; परंतु…
सर्वसामान्य नागरिकांना आपले संरक्षक म्हणून आजही पोलिस हे नाव विश्वासार्ह वाटते, म्हणूनच असुरक्षित परिस्थितीत कोणतीही व्यक्ती सर्वप्रथम गाठते ते ठिकाण [...]
संविधान निलंबित झाले आहे काय ?
देशात अजूनही लोकशाही आहे, हे वरकरणी का असेना परंतु सत्य आहे. भारतीय लोकशाही ही संवैधानिक लोकशाही म्हणून जगात परिचित आहे. श्रध्दा आणि उप [...]
