Category: अग्रलेख
पण पाणी मुरते कुठे ?
केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसात पाऊसाची हजेरी लागेल. त्यासाठी आपल्याला पावसाच्या प[पाण्याचे नियोजन करणे क्रमप्रा [...]
काय चघळणार पुरोगामीत्व ?
भारतीय संसदीय लोकशाहीत राजसत्तेवर जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता वजा करण्यात आली आहे. त्याचे मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आजची आपली शिक्षण व्यव [...]
चहाबाज नगरकर
भारतात ९९ टक्के नागरिकांची सकाळ ही चहाने सुरु होते. जवळपास प्रत्येकाचे दिवसभरात साधारण तीन चहा हमखास होतात. मित्र, नातेवाईक किंबहुना जवळचा कुणीही भेट [...]
महागाईच्या जात्यात गरीब भरडतोय…
देशात सध्या महागाई वाढते आहे. गेली अनेक दिवस होणारी इंधन दरवाढ आणि गॅस सिंलिडरचे वाढणारे दर यामुळे जनता त्रस्त आहे. आणि हे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाक [...]
महाराष्ट्र सरकारवर मोठे आव्हान
मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला. निर्णय तसा न्याययोग्यच. दुसरीकडे, महाराष [...]
संगतीमधील विसंगती
मागच्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका ऊस बागाईतदार शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेवराईच्या कारखान्याने त्याचा दोन एक [...]
दृष्टी नसलेले मोदी
बुद्धपौर्णिमेनिमित्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहा वाजता नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचले. आम्ही जगाला बुद्ध दिला असे मोदी म्हणत असतात. [...]
मानवतावादी दूरदृष्टी
वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन काल सर्वत्र साजरा झाला. महाराष्ट्रात असं एक ही गाव नाही,जिथं वामनदादा कर्डक यांच नाव नाही. आणि बाबासाहेबांचा असा कोणता [...]
विवेकाची कास
संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी. संत जनाबाई यांनी अभंगातून सामाजिक प्रबोधन केल्याचा इतिहास आहे. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारात तसे साम्य [...]
‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवा
मागच्या चार- पाच दिवसात महाराष्ट्रात अपघातामध्ये अनेकजणांचा बळी गेला. यात बीड जिल्ह्यातील टेकवणी परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला. काल जळगाव जिल्ह्य [...]