Category: अग्रलेख
भाजपशासित राज्यात नेतृत्वबदलाचा अन्वयार्थ
भाकर जर फिरवली नाही, तर ती करपते, हा सिद्धांत राजकारणात नेहमीच लागू पडतो. त्यामुळे स्थळ, काळ आणि वेळ बघून भाकर फिरवावी लागते. अन्यथा ती करपते, म्हणजे [...]
पेगॅसस प्रकरणात केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
राष्ट्रीय सुरक्षेमुळे शपथपत्र दाखल करण्यास केंद्राने दाखवली असमर्थतानवी दिल्ली ः देशातील राजकारणी, पत्रकार, न्यायाधीश तसेच सामाजिकक्षेत्रातील विचारवं [...]
कर्तव्य दक्षतेवर उगवला सुड!
अकरा महिन्यांच्या कार्यकाळात नाशिकच्या पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे.मग दुखावले कोण? ऑननलाईन जुगार चालविणारे रोलेट किंग आणि त्या [...]
गलितगात्र काँग्रेस !
135 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष आता गलितगात्र झाला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँगे्रसची संपूर्ण देशावर काँगे्रसची एकह [...]
स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने…
भारतीय संविधान अस्तित्वात येऊन 72 वर्षाचा कालावधी लोटला असला तरी स्त्री-पुरूष समानता खरंच अस्तित्वात आली का. आली नसेल तर त्यासाठीचे काय प्रयत्न सुरू [...]
काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत
काँगे्रस पक्षाच्या स्थापनेला उणीपुरी 135 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर काँगे्रस कायम सत्तेत राहिली. मात्र 1975 मध्ये आणीबाणीन [...]
धार्मिक स्थळे आणि कोरोना !
राज्यात सणवार-उत्सवांचे वातावरण असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. यावरून राजकारणांस सुरूवात झाली असून, भाजपच्या आ [...]
सोयीचे राजकारण
महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. राणे यांचे बेताल वक्तव्य आणि त्यानंतर झालेली अटक आणि शिवसे [...]
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणार नसल्याचे तालिबान्यांनी स्पष्ट केले होते. मात्र काही दिवस उलटत नाही, तोच [...]
जातीनिहाय जनगणनेचा तिढा
जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी जुनीच असली तरी मोदी सरकार ही जनगणना करण्यासाठी अनुकूल नाही. जर जातनिहाय जनगणना झालीच, तर यातून कोणता समाज मागासलेला आ [...]