Category: राजकारण

1 439 440 441 442 443 598 4410 / 5975 POSTS
राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

 "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळ [...]
नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला 

नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला 

 सातारा प्रतिनिधी -  सातारा जिल्ह्यातील लाेणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात घाडगे या जखमी झाल [...]
गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने आले. श्रीकांत शिंदेंच्या सभेनंत [...]
उद्धव ठाकरे संपलेला माणूस?

उद्धव ठाकरे संपलेला माणूस?

सिंधुदुर्ग प्रतिनिधी  - केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका के [...]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत. आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये घुसून हरहर महादेवचा शो बंद पाडल्याचा प्रकार [...]
अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  

अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  

जळगाव प्रतिनिधी  -  सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अत्यंत हीण दर्जाचे वक्तव्य केलेल आहे, त्याचा मी निषेध करतो, एखाद्या महिलेबद्दल असा [...]

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये गायरानावर मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, शेती व अन्य प्रयोजनार्थ नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. [...]

सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी

म्हसवड / वार्ताहर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा ते म्हसवड रस्ता माळशिरस चौकापर्यंत दुरुस्त करणे विषयी आदेश होण्याबाबतचे निवेदन भाजपा ओ [...]
राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू

राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू

जालना प्रतिनिधी  - राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope)यांच्या मुखड्यामुळे कोरोना काळात महाराष्ट्रात [...]
 मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास

 मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास

कल्याण प्रतिनिधी - राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्ह [...]
1 439 440 441 442 443 598 4410 / 5975 POSTS