Category: महाराष्ट्र
राजकीय पक्ष मतदाना पुरताच जनतेचा वापर करतात – प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे
अहमदनगर प्रतिनिधी -
समाजामध्ये आजही विविध प्रश्न प्रलंबित आहेत राजकीय पक्ष सत्तेसाठी आजही जातीपातीचे राजकारण करत आहेत निवडणुका आल्या की,फक्त आश्व [...]
जुलमी सरकारची शेतकऱ्यांवर चालू असलेली सुलतानी वसुली त्वरित थांबवा – मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे
अहमदनगर प्रतिनिधी -
शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवाळी सण तोंडावर आला असताना राज्य सरकारच्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे वीजबिल थकल्यामुळे कनेक्शन कट [...]
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते पत्रकारांना स्वलिखीत पुस्तके व छत्रीचे वाटप..
निघोज प्रतिनिधी संदिप गाडे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी रविवार दि.२४ आॅक्टोबर रोजी सकाळी राळेगणसिध [...]
जुनी पेन्शन योजना लागू करावी, 29 रोजी ठिय्या आंदोलन
नगर :
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 ने आरपारची लढाई सुरु करण्य [...]
चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले
नगर -
भारतीय जनता पार्टीत नेहमीच चांगले काम करणार्यांना विविध पदांच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम केले आहे. पक्षाच्या कार्यकर्ता हा सर्वसामान [...]
आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे
नगर -
प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांची जन्मभुमी असलेल्या चिचोंडी शिराळ (पाथर्डी) येथे शनिवार दि.6 नोंव्हेंबर 2021 पासून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच [...]
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
अहमदनगर-
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अग्रगण्य असणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा यंदाचा आदर्श सोसायटीचा राज्यस्तरीय पुरस्कार अहम [...]
दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल
कर्जत प्रतिनिधी
कर्जत येथे खडी फोडण्याची मशीन विकत घेण्यासाठी ६ लाख रुपये दुकान मालकाला पाठवले. मात्र मशिन किंवा पैसेही परत दिले नसल्याने दुकान मा [...]
वीजबिल भरायचं आहे… महावितरणने आणला नवा नियम… रोखीने बिल भरण्यासाठी पाच हजारांची मर्यादा
मुंबई / अहमदनगर: दि. २६ ऑक्टोबर २०२१
महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना येत्या सोमवार, दि. १ नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा [...]

सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
"कोणताही तंटा सामंजश्यानी आपसात मिटविल्यास मुख्य गोष्टी कडे लक्ष देता येते,सम [...]
