Category: ताज्या बातम्या
सत्ता सपंत्तीचा मोह…
राजकारण्यांना सत्तेचा एवढा मोह का असतो? पिढ्यापिढ्या ती हवीशी का वाटते? याचे साधे कारण आहे, सत्तेच्या हातातील संपत्ती. मुळात मोह सत्तेचा नाही, संपत्त [...]
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !
धर्म हा एकेकाळी पुरोगामी होता. निसर्गाच्या घडामोडींचे जेव्हा आकलन झाले नव्हते तेव्हा धर्म काही प्रश्नांची त्याच्या पध्दतीने उत्तरं देत होता. परंतु, ज [...]
प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
इस्लामपूर / प्रतिनिधी : धन्वंतरी आरोग्य सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सें [...]
बॉर्डर दौड स्पर्धेत वडजलच्या सौ. तृप्ती काटकर-चव्हाण प्रथम
म्हसवड / वार्ताहर : नुकत्याच झालेल्या जैसलमेर ते लोन्गेवाला शंभर मैल (160 किमी) हेल रेस सीरिजमधील बॉर्डर दौड स्पर्धेत वडजल (ता. माण) येथील सौ. तृ [...]
बैलगाडी शर्यतीला कोर्टाची मान्यता : आ. सदाभाऊ खोत यांची बैलगाडीतून मिरवणूक
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल रयत क्रांती संघटने [...]
खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन
म्हसवड / वार्ताहर : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात 5/08/2011 पासुन लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश ज [...]
सातारच्या जिल्हा रुग्णालयात ओमिक्रॉन बाधितांसाठी अख्खा अतिदक्षता वार्ड राखीव
सातारा / प्रतिनिधी : परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक [...]
बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मंत्री संदीपनराव भुमरे
मुंबई दि. 22 : बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्य [...]
केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा : कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे कृषी मंत्री दादाजी [...]
वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई दि 22 : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांन [...]
