Category: देश
ढाणे मंगल कार्यालय, येळंबघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार
मौजे येळंबघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [...]

संत बंकटस्वामींचे काकडा भजन पांडुरंगाला प्रिय-बाळू महाराज गिरगावकर
समाधिधन संत बंकटस्वामी महाराज यांची वाणी साधनेने पवित्र झालेली होती. पंढरपूर येथे काकडा करत असताना त्यांचे भजन पांडुरंग यांना अत्यंत आवडत असे, अस [...]
पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉलचा आनंदसिक्कीममध्ये खेळतांना युवकांसोबत साधला संवाद
गंगटोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौर्यावर असून, मंगळवारी त्यांनी युवकांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. एकीकडे विकास [...]
पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट; दहशतवादी कटाचा संशय
चंदीगड : पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यात सोमवारी रात्री रेल्वे मार्गावर झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. राजपुरा-शंभू दरम्यान अंबा [...]
बिडकीनमध्ये आढळले दोन तरूणांचे मृतदेह
बिडकीन : बिडकीन येथे दोन तरूणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या मृतदेहांजवळ इंडोसल्फान य [...]

एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता तुमच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी वित [...]
आपच्या 7 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी; उपराष्ट्रपती यांची मान्यता; भाजपचे संख्याबळ 116 वर पोहोचले
नवी दिल्ली : राज्यसभेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय सोमवारी समोर आला. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यां [...]
प.बंगालमध्ये तपास यंत्रणांचे छापेमारी; दुसर्या टप्प्यातील प्रचार थांबला; उद्या मतदान
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा दुसर्या टप्प्यातील प्रचार सोमवारी थांबला असून, 142 जागांसाठी बुधवारी 29 एप्रिल मतदान होणार आहे. मात् [...]

आधी राजीनामा द्या मग कुठेही जा! पक्षाशी बगावत करणाऱ्या ७ खासदारांना संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत
https://youtu.be/cW48NPNzV-k?si=9yglPjxt6FJGYA0H
आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये गेलेल्या पक्षाच्या [...]
जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार महत्वाचे; पं तप्रधान मोदी यांचे मन की बात कार्यक्रमातून प्रतिपादन
नवी दिल्ली : सध्याच्या जागतिक परिस्थितीत वाढत्या संघर्ष, अस्थिरता आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेला शांतता आणि संयमाचा मार्ग दाखवणार्या भगवा [...]
