Category: शहरं
राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी
राहाता : राहाता तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून लाभार्थ्यांना विविध कामांस [...]
मोहटादेवी देवस्थानचा पदभार धर्मादाय उपायुक्तांकडे
पाथर्डी : महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमामध्ये केलेल्या दुरुस्ती प्रमाणे व राज्यपाल यांनी दिलेल्या संमतीनुसार व [...]
कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली
कर्जत : तालुक्यात ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी, खंडाळा, मुळेवाडी, गुरव पिंपरी, रुईघवन, खा [...]
अहिल्यानगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस
अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अं [...]
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]

बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
https://www.youtube.com/watch?v=J8gJV9di3j4
बालमटाकळी ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून जी गावाची चाळीस वर्षे मी सेवा केली ती सर् [...]
कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
आष्टी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचे [...]
अभिजित सुगावकर रोटरी ‘सक्षम’ तर निवृत्ती तोडकर रोटरी ‘आत्मनिर्भर’ पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई : दिव्यांगत्वावर मात करत समाजात सक्षमपणे कार्यरत असलेले वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक अभिजित सुगावकर यांना रोटरी 'सक्षम' तर प्रयोगशील शेतक [...]
चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
अंबाजोगाई : चनई येथे लोकमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुर [...]
नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे १२ गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा; ७५ लाखांचा प्रकल्प
आष्टी : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून आष्टी [...]
