Category: मुंबई - ठाणे

पीक कर्जमाफीचा डोंगर ; थकीत पीक कर्जाची रक्कम कोटींवर, बँकाही अडचणीत, विरोधकांसह शेतकरीही आक्रमक..
https://www.youtube.com/watch?v=b06U8tmEvt0
[...]

फडणवीस सरकारमध्ये फेरबदलाचे संकेत? ; गिरीश महाजनांना डच्चू देवून नार्वेकरांना संधी ?
मुंबई ः राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे सुरू असलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यातच हनीट्रप प्रकरणात सुरू असलेले आरोप-प्रत्याराोप बघता आणि व [...]
कृषीमंत्र्यांवर कठोर कारवाईचे अजित पवारांचे संकेत
मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतांनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारलाच भिकारी [...]

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण ; उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित
नवी दिल्ली : मुंबईत जुलै 2006 मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालया [...]

अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स गु्रपशी संबंधित 35 हून अधिक ठिकाणी गुरूवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे [...]

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट
मुंबई, दि. २४ : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात [...]

गडचिरोलीत कृषिभवन उभारण्यास मान्यता : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हाव्यात, कृषी विषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुन [...]

सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई :- विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हेच शासनाचे उद्दिष्ट असून शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि आधुनिकतेचा समन्वय साधला जावा. यासा [...]

मुंबई विद्यापीठातील ८७ अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २३ : मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. [...]
बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व ७ लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार
मुंबई दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यं [...]
