Category: कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर येथील तालुका कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यां [...]
राज्याने स्वतंत्र पीक विमा योजना आणावी
मुंबई : शेतकरी आणि पिक विमा कंपन्या यांचे कायमच मतभेद राहिले आहेत. कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे, किंवा इतर कारणांमुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठया प्रमा [...]
वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
औंध / वार्ताहर : वडी, ता. खटाव येथील एकाने मांडुळ बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळील जिवंत मांडुळ जप्त [...]
दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची लागवड; पुसेगाव परिसरातील शेतकर्यांचा यशस्वी प्रयोग
खटाव / वार्ताहर : थंड हवेच्या ठिकाणी होणारी स्ट्रॉबेरीची शेती आता खटाव तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात बहरलेली पहावयास मिळू लागली आहे. पुसेगाव येथी [...]
अखेर खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था
सातारा / प्रतिनिधी : खिरखिंडी, ता. जावली येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास, ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प् [...]
वारणा डाव्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी
शिराळा / प्रतिनिधी : वारणा डाव्या कालव्यामध्ये चिखली, ता. शिराळा येथील शेतकर्यांच्या गेलेल्या जमिनीचे शासनाने कोरडवाहू प्रमाणे न देता बागायती जम [...]
अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह
सातारा / प्रतिनिधी : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्याती [...]
महिन्यानंतर पुन्हा कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
कोयनानगर / प्रतिनिधी : गेल्या महिन्यात बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर 33 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना धरण परिसर मंगळवारी सकाळी 9.47 वाजता भू [...]
सातारा तालुक्यातील निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबरास जीवदान
सातारा / प्रतिनिधी : निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला [...]
सांगलीत 2 कोटी 45 लाखांच्या रक्तचंदनाचा साठा जप्त
मिरज / प्रतिनिधी : सरकारी यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पुष्पा चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव मांडण्यात आले आ [...]
