Category: कृषी
माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम
शिर्डी : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण् [...]

किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित
पुणतांबा प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन को [...]
राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही
मुंबई : खरीप हंगाम 2022 मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे 1.71 कोटी बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बी [...]
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. [...]
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील
सातारा / प्रतिनिधी : निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. यामुळे आपत्ती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीत [...]
हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय
सांगली / प्रतिनिधी : हळदीवर आता अडत्या जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय अपिलिय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाने पाच वर्षांच्या लढ्य [...]
यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार
पुणे : यंदाच्या वर्षी मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.खरिपाच्या सरासरी २ लाख ३४ हजार क्षेत्रा [...]
जिल्हाधिकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट
शिर्डी : गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या 'कोंभाळणे' येथील बीजबँकेला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भ [...]
पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहराचा जलदाता असणार्या कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून, नुकतीच राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराज [...]
’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
कडेगाव / प्रतिनिधी : टेंभू सिंचन योजनेच्या आणि कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयर यांच्या गलथान आणि चुकीच्या कारभाराचा फटका नेर्ली खोरा व शाळगाव खोर्या [...]
