Category: कृषी
राजूरमध्ये महिलादिनी ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश
अकोले : अकोले तालुक्यातील ओमनगर राजूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त 'झाडे वाचवा, जीवन वाचवा' असा संदेश देऊन महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला [...]
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक
अहिल्यानगर : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन लाखांपर्यंतच्या थकीत पीक कर्जमाफीची केलेली घोषणा स्वागतार्ह असून न [...]
कर्जमाफीबद्दल स्वागत पण अतिशर्ती कोणत्या? किसान सभेचा सवाल
बीड : अखिल भारतीय किसान सभेने मागील वर्षांपासून कर्जमाफीबद्दल नागपूर, मुंबई येथे हजारोंच्या संख्येने शेतकर्यांचा लाँग मार्च काढून मागणी लावून धर [...]
बीड जिल्ह्याचा ‘साखर पॅटर्न’: गंगा माऊली शुगरने ओलांडला 5.50 लाख टनांचा टप्पा!जिल्ह्यात सर्वाधिक 11 टक्क्यांचा साखर उतारा; ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण
केज : बीड जिल्ह्याच्या साखर उद्योगात एक नवा आदर्श निर्माण करत गंगा माऊली शुगर कारखाना, उमरी (ता. केज) यांनी चालू गळीत हंगामात तब्बल 5 लाख 50 हजार [...]
देशात खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; इराण-इस्त्रायल युद्धामुळे खत आयातीवर होणार परिणाम
नवी दिल्ली : इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ तेल व वायूच्या किमतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा मोठा फटका शेती क्षेत्रालाही बसण्याची शक [...]
अनेक आजारांवर हसणे हेच औषध : डॉ. जोशी
बेलापूर : हसणे हे माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक औषध मानले जाते. हसल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. म्हणू [...]

सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी
शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे [...]
स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी संदेश सेवा
मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या म [...]

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क [...]
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा
ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्यांना येणार्या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी न [...]
