Category: कृषी
सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील शेतकरी नवनाथ रावसाहेब ढाकणे यांची सोलर पंप योजनेत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सीआयआर स [...]
प्रगतशील शेतकरी इरफान काझी यांचा मुंबईत गौरव
शेवगाव : शेवगाव येथील प्रगतशील शेतकरी इरफान भाई काझी यांचा मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पा [...]
राज्यावर अवकाळी पावसाचे सावटपुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात पुढील तीन ते चार दिवस हवामानाचा लहरी स्वभाव कायम राहणार असून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा बुधवारी हवामान [...]
धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
अंबाजोगाई : धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी प्रकाश भिमराव पवार राहणार मैंदवाडी तांडा तालुका परळी जिल्हा बीड याला एक वर्ष कारावास आठ लाख दहा हजार रु [...]
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणीसौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करण्याची मागणी – डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश : बीड तालुकातील बालाघाट पट्ट्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रानडुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुक [...]
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील-अॅड.मानकर
बीड : राज्यभरात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर त्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सभेचे प्रदेश [...]
शेतीप्रश्नी किसान सभेचा बीडला धडक मोर्चा;डॉ. अजित नवले शेतीप्रश्नी बीडमध्ये
बीड : पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, गाळप केलेल्या ऊसाचे देयक आणि अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेले पशुधन नुकसान भरपाई या प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान [...]
अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : माजी आ.स्नेहलता कोल्हे
कोपरगाव : मतदारसंघातील विविध गावांमध्ये सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे [...]
अकोले तालुक्यात गारपीट; शेतीचे नुकसान
अकोले : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भर उन्हाळ्यात अचानक पडलेल्या पावसामुळ [...]

राज्यावर पुढील चार दिवस अस्मानी संकट; अनेक जिल्ह्यांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने उग्र रूप धारण केले असून पुढील आज बुधवारपासून पुढील चार दिवस अर्थात 4 एप्रिलपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर राहण्याचा अ [...]
