Author: Lokmanthan Social
ओबीसी आरक्षण वाचवले नाही तर, तीव्र आंदोलन उभारू
पाथर्डी ः शासन कुठेतरी झुंडशाहीला नमल असल्याचे जाणवले असून ज्या तत्परतेने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जावून विशेष अधिवेशन बोलवले गेले आह [...]
धारावी पुनर्विकासाबाबत 1 मार्चला धारावीत जाहीर सभा
मुंबई : पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना 500चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्य [...]
वाढवण बंदर विरोधात उद्या चारोटीत आंदोलन
मुंबई ः पालघर जिल्ह्यातील होऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना येत्या 22 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा का [...]
पुणे-नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी
पुणे : नगर रस्त्यावर सुरू असलेले मेट्रोचे काम, उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडी होत आहे. जड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर रस्त्यावर गर [...]
बारावीची परीक्षा आजपासून होणार सुरू
पुणे : राज्य मंडळातर्फे राज्यातील बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत होत आहे. एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी पर [...]
आरक्षणाचा पेच निकाली ?
मराठा आरक्षणाचा गुंता सोडवण्यात राज्य सरकारला यश आल्याचे वर-वर वाटत असले तरी, हा गुंता अजून वाढतच जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही. गेल्या अनेक व [...]
खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !
एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन, राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मंजूर केले. एकमताने मंजूर केलेले हे आरक्षण रा [...]
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
मुंबई प्रतिनिधी - एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही तो मागे लोटला जातो [...]
टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन
मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबई [...]
पुण्यात खवले मांजराची तस्करी
पुणे : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजरांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प् [...]
