Author: Raghunath
तामिळनाडूमध्ये नव्या पर्वाला सुरूवातमुख्यमंत्री म्हणून विजय यांनी घेतली शपथ
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिम आमदार निवडून आलेला तामिळनाडू वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाचे संस्थापक थलापती विजय यांनी रविवार [...]
विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतातील विहिरीत मोटारपंप बसविताना विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृ [...]

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नेतृत्व कायमगुवाहाटीत उद्या होणार मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी
गुवाहाटी : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर भाजपने विश्वास व्यक्त केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त [...]

शोल्डर- इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या इंडिया अध्यक्षपदीमेन -इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची निवड
नवी दिल्ली : रस्ता सुरक्षा, आधुनिक रस्ते विकास आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी कार्यरत असलेल्या जगप्रसिद्ध इंटरनॅशनल रोड फेडरेशनच [...]
जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण [...]

अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता
मुंबई : राज्यभर प्रचंड उष्णता, वाढता उकाडा आणि उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. यंदा नैऋ [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
राहुल गांधींच्या राजकारणातील धोरणात्मक विसंगती !
भारतीय राजकारण सध्या एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने गेल्या दशकात राष्ट्रीय राजकारणावर जवळपास एकछत्री वर्चस्व न [...]

पाकिस्तान हादरलं! अफगाण सीमेजवळील बन्नू जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट; ड्रोनचाही वापर?
https://www.youtube.com/watch?v=8Ofg-X9hSsA
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अफगाण सीमेजवळील बन्नू (Bannu) जिल्ह्यात १० मे २०२६ च्या [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
