Author: Lokmanthan

1 298 299 300 301 302 845 3000 / 8450 POSTS
जातीनिहाय जनगणनेचा स्वीकार -नकारातील वास्तव!

जातीनिहाय जनगणनेचा स्वीकार -नकारातील वास्तव!

पुड्डेचेरीच्या एनआयटी आणि दिल्लीच्या आयआयटी मधून उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर  ज्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत; त्यांनी [...]
राज्यातील २८ महापालिका लोकशाहीविनाच !

राज्यातील २८ महापालिका लोकशाहीविनाच !

 नोव्हेंबरच्या २६ तारखेला वर्तमान विधानसभेची मुदत संपत असतानाही, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. त्याचबरोबर महाराष् [...]
प्रशासकराज कधी संपणार ?

प्रशासकराज कधी संपणार ?

आजमितीस महाराष्ट्राचा विचार केल्यास तब्बल 27 महानगरपालिकांवर राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्या आणि 257 नगरपालिकांवर प्रशासक नियुक [...]
गोदावरी अभ्यास गटाने चार आठवड्यात अहवाल तयार करावा उच्च न्यायालयाचे आदेश : आ. आशुतोष काळे

गोदावरी अभ्यास गटाने चार आठवड्यात अहवाल तयार करावा उच्च न्यायालयाचे आदेश : आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- मेंढेगिरी समितीच्या अहवालातील शिफारशी कालबाह्य झाल्याने त्याच्या आधारे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये अशा आ [...]
राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे

राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे

संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना सरकारने मदत करावी. राज्यात महिलांवरील अत्याचार व दूष [...]
श्री विशाल गणेश मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महापूजा

श्री विशाल गणेश मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महापूजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश चतुर्थीनिमित्त आमदार संग्राम जगताप व सौ. शितलताई जगताप यांच्या हस्ते गणपत [...]
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नदीतून करावी लागते जीवघेणी कसरत 

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नदीतून करावी लागते जीवघेणी कसरत 

शेवगाव तालुका : शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या आलेली कुरणवस्ती (दलित ) आहे. या वस्तीकडे जातांना नदी लागते परंतु स्व [...]
केजरीवाल मद्य धोरण कटात सहभागी

केजरीवाल मद्य धोरण कटात सहभागी

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात असून, अजूनही त्यांच्या अडचणी कमी झालेल् [...]
मणिपूरमधील हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू

मणिपूरमधील हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू

इम्फाळ :मणिपूरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी सकाळी एका वृद्धाची झोपेत असताना डोक्यात गोळी झाडून बंद [...]
शिक्षण हे परिवर्तनशील बदलांचे केंद्र :उपराष्ट्रपती धनखड

शिक्षण हे परिवर्तनशील बदलांचे केंद्र :उपराष्ट्रपती धनखड

लखनऊ : राष्ट्रवादाशी तडजोड कधीही करता कामा नये, कारण अशी तडजोड राष्ट्राशी केलेला सर्वात मोठा विश्‍वासघात आहे. जथे कुठे कोणीही राष्ट्राच्या अखंडते [...]
1 298 299 300 301 302 845 3000 / 8450 POSTS