Author: Lokmanthan
विचार आणि जनतेशी बांधिलकी नसलेल्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट!
भारतातील गेल्या दहा वर्षाचं राजकारण हे इव्हेंट मॅनेजमेंट वर आधारित झालेले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आता जनतेमध्ये जाऊन काम करण्याच [...]
मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
भारतासारख्या देशामध्ये तब्बल दीड-ते पावणेदोन वर्षांपासून सातत्याने हिंसाचार आणि रक्तरंजित घटना घडत असतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची, याचा व [...]
ज्यो रुटचा विश्वविक्रम ; तिसऱ्या कसोटीत लंकेची बाजी
सलामीवीर पथुम निसांकाच्या नाबाद १२७ धावांच्या जोरावर श्रीलंकेने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दि [...]
एमपीएससीमध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र ह्या राजपत्रित अधिकारीपदी मोनिका [...]
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन
Preview attachment Amdar Kishor Darade.jpeg
अहमदनगर : जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक व [...]
डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे
संगमनेर : कर्णकर्कश आणि आरोग्याला घातक असलेल्या डीजे संस्कृतीमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे. यावर तातडीने निर्बंध लावण्याची ग [...]
गोधेगावात किसनगिरी बाबांच्या जन्मसोहळयास भाविकांची मांदियाळी
नेवासाफाटा : महान तपस्वी दत्त अवतारी श्री समर्थ सदगुरू किसनबाबा यांची जन्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिर [...]
अवास्तव व्याज मागितल्याने सावकारावर गुन्हा दाखल
जामखेड : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व कोरे चेक घेणार्या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला [...]

श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाइंला मिळावी : कार्यकर्ते व पदाधिकार्यांची मागणी
अकोले :अकोले तालुका रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहाव [...]
अहिल्यादेवींचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे खरे स्मरण : प्रा. डॉ. यशपाल भिंगे
श्रीरामपूर : 18 व्या शतकातील लोकोत्तर कार्य करणार्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विवेकशील चरित्राचा वसा आणि वारसा जपला पाहिजे [...]
