लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्या

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

ई-सिटी बसला मुहूर्त कधी लागणार ?
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासाठी करारमुख्यमंत्री फडणवीस यांचा विशेष पुढाकार
बारावी परीक्षेच्या दोन हस्ताक्षर प्रकरणी  पोलिसांकडून तपासाला वेग

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS