लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्या

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
भाजप- शिवसेना एकत्र येणार..? मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा… म्हणाले.. तर आपण सहकारी होऊ… (Video)
 रेल्वे ची वायर तुटल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस बंद

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS