लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

‘एकच बायको सात जन्मी नको’ औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन! l पहा LokNews24
लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे
औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS