Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात किमान तापमानात पुन्हा वाढ

मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान त

अनुकूल काळात प्रतिकूलतेचा विसर पडल्यास अहंकार वाढतो; माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे प्रतिपादन
जबरदस्तीने विहीर नावावर करून घेणाऱ्या तिघा सावकारांविरुद्ध गुन्हा
शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 22.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात 22 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

COMMENTS