Homeताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवली

मुंबई/प्रतिनिधी ः माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत बुधव

मंजूर कामे दर्जेदार करण्यासाठी माजी खा.तनपुरे यांनी केल्या ठेकेदारांना सूचना
महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील- बावनकुळे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन आणि पोलीस विभाग एकवटलेनियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर होणार कठोर कारवाई; प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही व महिला अटेंडंट अनिवार्य

मुंबई/प्रतिनिधी ः माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत बुधवारपासून जास्तीचा पोलिस फौजफाटा राहणार आहे. आदित्य यांची यात्रा बुधवारी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातल्या महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्यांनी पोलिस महासंचालकांना तसे पत्रही लिहिले आहे. त्यानंतर आदित्य यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

COMMENTS